E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत फेरपरीक्षेचा उल्लेख राहणार नाही : यूजीसी
Wrutuja pandharpure
28 Apr 2025
पुणे
: आगामी शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून पदवीपूर्व अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा मिळाला आहे. एक किंवा दोन पेपरमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत पुन्हा परीक्षेला बसण्याबद्दल कोणताही उल्लेख केला जाणार नाही.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (एनईपी) अंतर्गत तयार करण्यात आलेल्या यूजीसी नियमन २०२५ (पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यासाठी किमान शिक्षण मानके) ची राजपत्र अधिसूचना जारी होताच, देशातील सर्व विद्यापीठांमध्ये ती अनिवार्य करण्यात आली आहे. यामध्ये, विद्यार्थ्यांना आता दोन वर्षांचा प्रवेश, बहु-प्रवेश-निर्गमन, पदवी पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ वाढवण्यात आला आहे, त्यामुळे अनुत्तीर्ण अशी नोंद कली जाणार नाही.
यूजीसी नियमन २०२५ अंतर्गत, पुढील वर्षापासून, बारावी पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विद्याशाखेत प्रवेश घेऊ शकतील. सीयुईटीयुजी २०२५ चे परीक्षेचे नियम या वर्षासाठी निश्चित आहेत. त्यामुळे पुढील वर्षापासून हा नियम लागू होईल. यामध्ये, कला, विज्ञान किंवा वाणिज्य विषयात पदवी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावीमध्ये संबंधित विषय उत्तीर्ण होणे बंधनकारक राहणार नाही. विद्यार्थी उणएढ णॠ किंवा संबंधित विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेला बसू शकतील आणि त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या पसंतीचा प्राध्यापक निवडू शकतील.
२०२५ च्या शैक्षणिक सत्रात प्रवेश घेणारे विद्यार्थी त्यांच्या विद्यापीठाला त्यांच्या पदवी पूर्ण होण्याची तारीख स्वतः निवडण्याचा पर्याय विचारू शकतात. पहिल्या आणि दुसर्या सत्रातील कामगिरी मूल्यांकनाच्या आधारावर हा पर्याय उपलब्ध असेल. १०% जागा मेरिटोरियस (एडीपी) विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील आणि दीक्षांत समारंभापूर्वी पदव्या दिल्या जातील. तसेच तीन वर्षांची पदवी चार वर्षांत आणि चार वर्षांची पदवी पाच वर्षांत पूर्ण करण्याची संधी विद्यार्थ्यांकडे असेल. आतापर्यंत जर एखादा विद्यार्थी दोन किंवा तीन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाला तर त्याच्या गुणपत्रिकेत असे लिहिले जायचे की त्याला पुन्हा परीक्षेला बसावे लागेल, पण आता हे लिहिले जाणार नाही.
Related
Articles
स्वातंत्र्य सेनानी शरदचंद्र बोस
09 May 2025
राज्य ज्यूदो संघटनेच्या अध्यक्षपदी शैलेश टिळक तर महासचिव दत्ता आफळे
15 May 2025
भारत, पाकिस्तानातील युद्ध रोखल्याचा ट्रम्प यांचा पुन्हा दावा
14 May 2025
म्युच्युअल फंडाचा मजबूत परतावा
14 May 2025
दहशतवादी कृत्य युद्धच समजणार
11 May 2025
हमासच्या समर्थनार्थ पत्रके वाटणारे पोलिसांच्या ताब्यात
12 May 2025
स्वातंत्र्य सेनानी शरदचंद्र बोस
09 May 2025
राज्य ज्यूदो संघटनेच्या अध्यक्षपदी शैलेश टिळक तर महासचिव दत्ता आफळे
15 May 2025
भारत, पाकिस्तानातील युद्ध रोखल्याचा ट्रम्प यांचा पुन्हा दावा
14 May 2025
म्युच्युअल फंडाचा मजबूत परतावा
14 May 2025
दहशतवादी कृत्य युद्धच समजणार
11 May 2025
हमासच्या समर्थनार्थ पत्रके वाटणारे पोलिसांच्या ताब्यात
12 May 2025
स्वातंत्र्य सेनानी शरदचंद्र बोस
09 May 2025
राज्य ज्यूदो संघटनेच्या अध्यक्षपदी शैलेश टिळक तर महासचिव दत्ता आफळे
15 May 2025
भारत, पाकिस्तानातील युद्ध रोखल्याचा ट्रम्प यांचा पुन्हा दावा
14 May 2025
म्युच्युअल फंडाचा मजबूत परतावा
14 May 2025
दहशतवादी कृत्य युद्धच समजणार
11 May 2025
हमासच्या समर्थनार्थ पत्रके वाटणारे पोलिसांच्या ताब्यात
12 May 2025
स्वातंत्र्य सेनानी शरदचंद्र बोस
09 May 2025
राज्य ज्यूदो संघटनेच्या अध्यक्षपदी शैलेश टिळक तर महासचिव दत्ता आफळे
15 May 2025
भारत, पाकिस्तानातील युद्ध रोखल्याचा ट्रम्प यांचा पुन्हा दावा
14 May 2025
म्युच्युअल फंडाचा मजबूत परतावा
14 May 2025
दहशतवादी कृत्य युद्धच समजणार
11 May 2025
हमासच्या समर्थनार्थ पत्रके वाटणारे पोलिसांच्या ताब्यात
12 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
मसूद अजहरचे कुटूंब संपले
4
भारत-पाक तणाव निवळणार
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती माध्यमांना देणार्या सोफिया कुरेशी
6
२०० हून अधिक उड्डाणे रद्द